शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सांगली जिल्ह्यातील शेतकºयांना ३६ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:49 IST

सांगली : रेंगाळलेली कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झाली असून, सोमवारी नियमित कर्ज फेडणाºया २१ हजार ८५ शेतकºयांसाठी ३६ कोटी ३८ लाखांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले आहे. दीड लाखापर्यंतचे आणि दीड लाखावरील शेतकºयांनाही कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून, जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार रुपयांचा लाभ या ...

ठळक मुद्देखात्यावर १२ कोटी वर्ग : सर्व गटातील ४० हजार शेतकºयांना लाभसांगली जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८६ हजार कुटुंबांचे अर्ज दाखल झाले

सांगली : रेंगाळलेली कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झाली असून, सोमवारी नियमित कर्ज फेडणाºया २१ हजार ८५ शेतकºयांसाठी ३६ कोटी ३८ लाखांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले आहे. दीड लाखापर्यंतचे आणि दीड लाखावरील शेतकºयांनाही कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून, जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत होणार आहे.

सांगली जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८६ हजार कुटुंबांचे अर्ज दाखल झाले होते. यातील १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बँकांना दिले होते. छाननीमध्ये यातील अनेकजण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या कमी झाली. जिल्ह्यातील ७६३ सोसायट्यांची माहिती अपलोड करून ती शासनाच्या आयटी विभागाला पाठविली होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १ हजार शेतकºयांचे अर्ज सोसायट्यांमधील माहितीशी पडताळणी करण्यासाठी प्राप्त झाले होते. आठवड्यात फेरपडताळणी करून ती शासनाकडे पाठविली होती.

फेरपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेला आता गती प्राप्त झाली आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार ५७४ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यात दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºया १९ हजार शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला असून, त्यांना एकूण ७० कोटी १४ लाख १८ हजार ९६४ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. नियमित कर्ज भरणाºया २१ हजार ८५ शेतकºयांना ३६ लाख ३८ हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. यासंदर्भातील यादी शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर झाली होती.

सोमवारी जिल्हा बॅँकेला याबाबतची माहिती आणि आकडेवारी प्राप्त झाली. दीड लाखांच्या आतील शेतकºयांची मंजूर झालेली रक्कम जिल्हा बॅँकेने शनिवारी संबंधित सोसायट्यांच्या खात्यांवर वर्ग केल्याने सोसायटी स्तरावरही आता या प्रक्रियेस गती प्राप्त झाली आहे. बहुतांश शेतकºयांचा सात-बारा कोरा झाल्याचे सांगितले. शेतकºयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी फेरपडताळणी करण्यात आली होती. त्याबाबतची मंजुरी सोमवारी जिल्हा बॅँकेला प्राप्त झाल्याने आता हा प्रश्नही निकालात निघाला आहे.जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले की, आजवर शेतकºयांच्या खात्यावर १२ कोटीच्या रकमा वर्ग झाल्या असून, प्रक्रिया गतीने सुरू आहे.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती